सर्वच पदोन्नतीसाठी 'टीईटी' ची अट जळगाव : शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे.
लग्न मंडप की परीक्षा केंद्र? बीड : राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झालीय. यादरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचा एक धक्कादायक आणि सावळा गोंधळ समोर आला आहे.